पाणी हेच जीवन वाहत्या पाण्याला चालायला लावूया, चालणा-या पाण्याला थांबायला लावूया, आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला लावूया - जयाजी पाईकरावं लातूर : माथ्यापासून पायथ्यापर्यंत वाहून जाणारा पडलेल्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा जागोजागी अडवला गेला तर…
* “शासन आपल्या दारी..!”कुशल मनुष्यबळ निर्मितीतून रोजगार देणारा कौशल्य, उद्योजकता विभाग कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. श…
“शासन आपल्या दारी..!शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना* कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विक…
गुरु झाला हतबल स्थिती झाली केविलवाणी ..!! नेमके कोणत्या व्यक्तीला गुरु नी शिष्य बनवावे. हेच समजत नाही. शिष्य सगळे आप-मतलबी स्वार्थी झालेले आहेत. त्याच्या मते गुरूच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे अस्तित्व संपवल्या शिवाय आपला उद्धारच होऊ शकत नाही असा क…
Ads by Eonads काही मराठा आणि बहूजन ४%ब्राम्हणांच्या विरोधात..!मग सोबत कोणाच्या..? का फक्त सत्तेसाठी विरोध ..? ज्यांनी छत्रपति शिवरायांना आपल्या कल्पक बुध्दि चा वापर करुन स्वराज्य घडवण्यास मदत केली.महारांजा जीव वाचवण्यास…
Ads by Eonads उच्च शिक्षण धोरण-२०२० स्वातंत्र्योत्तर काळात उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यासाठी ‘विद्यापीठ शिक्षण आयोग’ (१९४८), ‘कोठारी आयोग’ (१९६४-६६) गठीत करण्यात आले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार १९६८ मध्ये देशाच…
Ads by Eonads मानसिक स्वास्थ्याला हवी प्राथमिकता ! आरोग्य म्हणजे शारिरीक, मानसिक व सामाजिकदृष्टया सदृढ असल्याची अवस्था असून केवळ आजार वा दिव्यांगत्व नसणे म्हणजे आरोग्य नव्हे. मानसिक आरोग्य मात्र समजायला कठीण आहे. जीवनात …